जन्म दिनांक १७ जून १८६७ रोजी नागाव, जिल्हा रायगड या ठिकाणी झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव विठोजीराव तर आईंचे नाव लक्ष्मीबाई असे होते.भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे
रा.गो. भांडारकर हे…
शेतकऱ्यांना फसवलं तर व्यापाऱ्यांना आता फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, अशी तरतूद विधिमंडळात मांडण्यात आलेल्या ठरावात करण्यात आली आहे.त्याचबरोबर शेतकऱ्याला 7 दिवसांत व्यापाऱ्यानं मालाचा परतावा दिला नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल…
आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही देणार आहोत...साखरेचे अधिक सेवन आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते.साखरेच्या अधिक सेवन केल्याने शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो. यामुळे…