शेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा

शेतकऱ्यांना फसवलं तर व्यापाऱ्यांना आता फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, अशी तरतूद विधिमंडळात मांडण्यात आलेल्या ठरावात करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला 7 दिवसांत व्यापाऱ्यानं […]