
बहिष्कृत हितकारिणी सभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतातील अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दर्जा उंचाविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 मार्च 1924 रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर सभागृहात अस्पृश्यांप्रती कनवळा असलेल्या आणि […]
भारतातील अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दर्जा उंचाविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 मार्च 1924 रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर सभागृहात अस्पृश्यांप्रती कनवळा असलेल्या आणि […]
डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या […]
न्यायालयीन पुनर्विलोकन हे भारतीय न्यायव्यवस्थेचे कल्याणकारी राज्यासं बंधीचे तत्व आहे. यामधून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे न्यायाचे तत्व दिले आहे त्याला सुद्धा पाठबळ मिळते. न्यायालयीन पुनर्विलोकन […]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. कोरोना मुळे यंदा ही परीक्षा रद्द […]
जन्म दिनांक १७ जून १८६७ रोजी नागाव, जिल्हा रायगड या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठोजीराव तर आईंचे नाव लक्ष्मीबाई असे होते. भास्करराव विठोजीराव […]
भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश […]
भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासनयंत्रणा अथवा शासनपद्धती नमूद केली आहे. याचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रत्येक देशातील शासनपद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. विविध प्रकारच्या शासनपद्धतींचे स्वरूप […]
महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. Maharashtra name meaning and it’s origin. देश, राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय […]
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात कलम ३(९) मध्ये “ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदारयाद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था” असे म्हटले आहे. याचा अर्थ, […]
१९१९ च्या कायद्यानुसार भारतात द्वेधशासन (Diarchy) स्थापन करण्यात आले होते. या द्वेधशासन प्रणालीस भारतात मोठा विरोध झाला. १९१९ च्या कायद्यातील कलमानुसार, कायद्यात १० वर्षाने संवैधानिक […]
गुजरातमधील बार्डोली तालुक्यातील (१३७ गावे, लोकसंख्या ८७ हजार) शेतकऱ्यांनी इ. स. १९२८ मध्ये या सत्याग्रहात प्रारंभ केला. त्यांचे नेते कुंवरजी मेहता व कल्याणजी मेहता हे […]
371 :- महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे. 371 :- गुजरात सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना. 371(A) – […]
साधे बहुमत (Simple Mejority) उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त (50% + 1) असे बहुमत संदर्भित करते. कार्यशील बहुमत म्हणून देखील साधे बहुमत […]
अष्टमुडी वेटलँड : केरळ बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब भितरकर्णिका खारफुटी : ओडिशा भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश चंद्र तलाव : हिमाचल प्रदेश चिलका सरोवर […]
महिलां विषयी कायदे 👉 सतीबंदी कायदा -1829 👉 विधवा पुनर्विवाह कायदा -1856 👉 धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866 👉 भारतीय घटस्फोट कायदा -1869 👉 […]
Copyright © 2023 | WordPress Theme by MH Themes