हिवाळ्यात ‘गरम’ पाणी प्यावे कि नाही?

आजकाल गरम पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. मात्र अधिक गरम पाणी पिण्याचेही तोटे आहेत. याची अनेकांना माहिती नसते, चला तर आज गरम पाण्यामुळे कोणते नुकसान होतात? त्याबद्दल जाणून घेऊया…

  • हिवाळ्यात जास्त गरम पाणी पिण्यामुळे तोंडात फोड येतात, ज्यामुळे खाण्या-पिण्यात अडथळा येऊ शकतो.
  • जास्त गरम पाणी पिल्याने किडनीचे नुकसान होते. अशात नेहमी हलके कोमट पाणी प्यावे.
  • असे केल्याने ओठ आणि तोंडाच्या अंतर्गत भागामध्ये जळजळ होण्याचा धोका उद्भवतो.
  • याने एकाग्रता कमी होण्याची आणि शरीरात अस्वस्थतेची समस्या उद्भवते. म्हणूनच हिवाळ्यात नेहमी कोमट पाणी प्यावे.
  • असे पाणी पिण्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये सूज येऊ शकते. म्हणून जास्त गरम पाण्याचे सेवन करू नये.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*