जाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे

कापूर जाळणे धार्मिक परंपरांमध्ये एक विशेष महत्त्वाचे आहे. मात्र हाच कापूर जाळण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे कापूर फक्त पूजेसाठी नाही तर इतर गोष्टींसाठी देखील फायदेशीर ठरतो. यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचा कापूर वापरला जातो.…

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा

निरोगी शरीरासाठी प्रत्येकाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन कमी झालं तर, गंभीर त्रास होतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे वाढवावे याबाबत सांगणार आहोत डाळिंब शरीरामध्ये…

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर | शेंगदाणा खाण्याचे फायदे

आजच्या काळात निरोगी शरीस हीच खरी संपत्ती असल्याचे दिसून आले आहे. शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेंगदाण्याच्या फायद्यां बद्दल.कॅन्सरपासून संरक्षणशेंगदाण्यामध्ये पॉलीफेनोलिक नावाचा अँटीऑक्सिडेंट आढळतो.…

वजन कमी करण्यासाठी हा चहा आहे अत्यंत फायदेशीर

स्वयंपाक घरामध्ये काळी मिरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. काळ्या मिरीचा चहा वजन कमी करण्यास मदत करतो. काळी मिरी चहा कसा बनवायचा आणि त्याचे इतर आरोग्य फायदे जाणून घेऊया. काळी मिरी चहा आहे फायदेशीर; जाणून…

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे तणाव, डिप्रेशन, नैराश्य, ब्रेन फॉग, मनोभ्रम, इत्यादी मानसिक आजार वाढले आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी राहणे आवश्यक आहे. चला तर आज आपण जाणून घेऊ मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि…

किसान सन्मान निधी योजना अंतर्गत महिन्याला ३००० रुपये मिळणार

कोरोना संक्रमण काळात सामान्य लोकांसह, नोकरदार, उद्योजकांना मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. यामध्ये शेतकरी देखील काही वेगळ्या परिस्थितीत नाही. शेतमालाला उठाव नाही, दर नाही त्यात वाढलेली महागाई, औषधे आदी…

कढीपत्त्याची बहुगुणकारी फायदे जाणून घ्या

कढीपत्त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की कढीपत्त्यामध्ये उत्कृष्ट औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात. कोंडा मुक्त केसांसाठी कढीपत्त्याची पातळ पेस्ट बनवा (कढीपत्ता वापरतो) आणि…

कोण होते फिरोज गांधी : जाणून घेऊया

फिरोज गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर आणि आईचे नाव रतिमाई होते . ते मुंबईतील खेतवाडी परिसरातील नौरोजी नाटकवाला भवनात राहत असत. फिरोजचे वडील जहांगीर किलिक निक्सन येथे…

गणपती आरती | सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची गणपती आरती

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशाचे 10 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. दरम्यान गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणेश भक्त गणेशाची पूजा करतात. त्यांना शेंदूर, दुर्वा, नैवेद्य अर्पण करतात. त्यांची आरती गातात. त्यातील काही प्रसिद्ध आरत्या आम्ही घेऊन…

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देण्यासाठी ही योजना राबविली जाते. लाभाचा तपशील ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता…

आता Whatsapp वर एकदा पाहिलेला मेसेज ऑटो होणार डिलिट, नवं फिचर लाँच

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी View Once हे नवं फिचर लाँच केलं आहे. या फीचर अंतर्गत, कोणताही व्हिडिओ किंवा फोटो युजर्स View Once मोड अंतर्गत पाठवू शकतात. या मोडद्वारे पाठवलेले कोणतेही फोटो आणि…

Maharashtra HSC Result 2021: आज बारावीचा निकाल कुठे पाहायचा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. कोरोना मुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या…

भास्करराव विठोजीराव जाधव

जन्म दिनांक १७ जून १८६७ रोजी नागाव, जिल्हा रायगड या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठोजीराव तर आईंचे नाव लक्ष्मीबाई असे होते. भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे रा.गो. भांडारकर हे…

शेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा

शेतकऱ्यांना फसवलं तर व्यापाऱ्यांना आता फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, अशी तरतूद विधिमंडळात मांडण्यात आलेल्या ठरावात करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला 7 दिवसांत व्यापाऱ्यानं मालाचा परतावा दिला नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल…

जास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम

आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही देणार आहोत... साखरेचे अधिक सेवन आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते. साखरेच्या अधिक सेवन केल्याने शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो. यामुळे…