शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर | शेंगदाणा खाण्याचे फायदे
आजच्या काळात निरोगी शरीस हीच खरी संपत्ती असल्याचे दिसून आले आहे. शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेंगदाण्याच्या फायद्यां […]
आजच्या काळात निरोगी शरीस हीच खरी संपत्ती असल्याचे दिसून आले आहे. शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेंगदाण्याच्या फायद्यां […]
स्वयंपाक घरामध्ये काळी मिरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. काळ्या मिरीचा चहा वजन कमी करण्यास मदत करतो. काळी मिरी चहा कसा […]
बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे तणाव, डिप्रेशन, नैराश्य, ब्रेन फॉग, मनोभ्रम, इत्यादी मानसिक आजार वाढले आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी राहणे आवश्यक आहे. […]
कोरोना संक्रमण काळात सामान्य लोकांसह, नोकरदार, उद्योजकांना मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. यामध्ये शेतकरी देखील काही वेगळ्या परिस्थितीत नाही. […]
कढीपत्त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की कढीपत्त्यामध्ये उत्कृष्ट औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात. कोंडा मुक्त […]
फिरोज गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर आणि आईचे नाव रतिमाई होते . ते मुंबईतील खेतवाडी […]
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशाचे 10 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. दरम्यान गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणेश भक्त गणेशाची पूजा करतात. त्यांना शेंदूर, दुर्वा, नैवेद्य अर्पण करतात. […]
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देण्यासाठी ही योजना राबविली जाते. लाभाचा तपशील ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / […]
इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी View Once हे नवं फिचर लाँच केलं आहे. या फीचर अंतर्गत, कोणताही व्हिडिओ किंवा फोटो युजर्स View Once मोड […]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. कोरोना मुळे यंदा ही परीक्षा रद्द […]
जन्म दिनांक १७ जून १८६७ रोजी नागाव, जिल्हा रायगड या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठोजीराव तर आईंचे नाव लक्ष्मीबाई असे होते. भास्करराव विठोजीराव […]
शेतकऱ्यांना फसवलं तर व्यापाऱ्यांना आता फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, अशी तरतूद विधिमंडळात मांडण्यात आलेल्या ठरावात करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला 7 दिवसांत व्यापाऱ्यानं […]
आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही देणार आहोत… साखरेचे अधिक सेवन आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते. साखरेच्या […]
पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात ज्यामुळे याकडे वेळेत लक्ष न दिल्यास हे महागात पडू शकते. यामध्ये विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे. […]
दही आवडत नाही असे लोक तुरळक आढळतात. तर दही हा प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. दह्यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे असतात. दह्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, […]
Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes